मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

जर...तर

स्वच्छ व कडक ईस्त्रीचे कपड़े परिधान केलेले आमदार 
जर
त्यांच्या कपड्यांईतके स्वच्छ असते 
तर
या देशामधील गरीब व श्रीमंत यांतील 
अंतर नक्कीच कमी झाले असते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा